मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास महामार्गाची दुरवस्था. होत आहे वाहतूक कोंडी
भिवंडी : गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अविरत पावसाने मुंबई-नाशिक-भिवंडी बायपास व जूना भिवंडी ठाणे महामार्गाचे रस्ते नादुरुस्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग असूनही या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.तसेच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी व स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री […]
Continue Reading
