भिवंडीतील जिल्हा परिषद शाळेत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुकीचा अभिनव उपक्रम

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कालवार येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या वर्गाचे मंत्रिमंडळ आणि ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवित भारताच्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. या प्रक्रियेचे पालकांकडून स्वागत करण्यात आले.                              भिवंडी तालुक्यातील कालवार जिल्हा परिषद […]

Continue Reading

महानगर प्रेस असोसिएशन ऑफ भिवंडीच्या वतीने पत्रकार दिन साजरा

भिवंडी : शहरातील दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या महानगर प्रेस असोशिएशन ऑफ भिवंडी या संस्थेच्या वतीने सोमवारी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी महानगरपालिका उपायुक्त दीपक झिंजाड,वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील, भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभय योजनेला मुदतवाढ, कर भरून पालिकेला सहकार्य करावे…आयुक्त अजय वैद्य

भिवंडी: पालिका मालमत्ता कराची वसुली परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य हे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करदाते नागरिक यांचे करिता मालमत्ता करावरील व्याज माफी अभय योजना दिनांक ९ डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली होती, या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, नागरिकांचा कर भरण्याकडे कल लक्षात घेता […]

Continue Reading

यंत्रमागधारक धारकांच्या समस्यांसाठी शासनाने गठित केली समिती,समितीत सदस्यपदी सपा आमदार रईस शेख

३० दिवसांमध्ये समिती उपाययोजनांचा अहवाल सादर करणार भिवंडी,(बातमीदार): राज्यातील यंत्रमागधारकांच्या विविध अडचणी संदर्भात उपायोजना सुचवण्यासाठी पणन, सहकार व वस्त्रोद्योग विभागाने मंगळवारी (ता.१९) लोकप्रतिनिधींची समिती गठीत केली. त्या समितीमध्ये समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथे चालू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार रईस शेख यांनी विधानसभेमध्ये राज्यातील यंत्रमाग धारकांच्या […]

Continue Reading

मधुमेही रुग्णांमध्ये मोतीबिंदुची समस्या चिंताजनक

भिवंडी,ता. (बातमीदार) : मधुमेही रुग्णांमध्ये मोती बिंदुची समस्या तीव्रतेने वाढत असून अशा वेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करताना अचूकता बाळगणे गरजेचे असून त्यासाठी रोबोटिक सर्जरी ही महत्त्वाची ठरते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉ अनुष्का शर्मा यांनी केले आहे. त्या भिवंडी येथील नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन ( निमा ) या डॉक्टरांच्या संमेलनात बोलत होत्या. […]

Continue Reading